Skip to main content

Mobile Attracts Lightning

मोबाईल मुळे विज पड़ते ?

हे आर्टिकल पूर्ण वाचा 

            आजकल एक message येत  आहे की मोबाईलवर बोलल्यानेच वीज पडते आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे . पण एबीपी माझानं या बातमीची पडताळणी केली, तेव्हा मोबाईलचा आणि वीज कोसळण्याचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. केवळ जुने फोन आणि लँडलाईन फोनला वीज कोसळण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मोबाइल फोन हे  कमी पॉवर डिव्हाइसेस आहेत आणि त्यांच्यात काही वैशिष्ट्ये नाहीत ज्या त्यांना विजेसाठी आकर्षित करतात.

विज  फ़क्त जड़ व उंचीने मोठ्या असलेल्या वस्तूना फ़क्त attract करते    

  विजा कोसळताना काय काळजी घ्याल?

*विजा कोसळताना झाडाखाली थांबू नये

*पाण्याजवळही थांबू नये

*घरात असाल, तर अंगणात पहार किंवा लोखंडी वस्तू टाकावी

*शेतात असाल, तर पायाखाली लाकूड किंवा पाला ठेवावा

*टीव्ही, कॉम्प्युटर बंद करावे

*इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवावेत

*विद्युत प्रवाही वस्तूंपासून कटाक्षाने लांब राहावे


वेळ वाईट असली, की माणसाला कुणीही वाचवू शकत नाही हे खरंय, पण अशातही आपण थोडी खबरदारी घेतली, तर वेळेला चकवाही देऊ शकतो.


जर  तुम्हाला विश्वास बसत नसेल तर खाली दिलेल्या लिंक ओपन करा

व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे?ABP माझा

Lightning and Mobile Safe or Dengerous

Comments

Popular posts from this blog

List of scams in India (by year)

  आजादी से अब तक देश में काफी बड़े घोटालों का इतिहास रहा है। नीचे भारत में हुए बड़े घोटालों का संक्षिप्त विवरण दिया गया है- जीप खरीदी (1948)               किस्सा सन्‌ 1948 से 1952 के बीच का है। दरअसल, आजादी के बाद नेहरू ने सभी महत्वपूर्ण पदों पर यथायोग्य लोगों की नियुक्तियां की।               भारत में आजादी के बाद जो सबसे पहला व चर्चित घोटाला हुआ, वह जीप घोटाला था। इसे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू के कार्यकाल के दौरान लंदन में पदस्थ किए गए भारतीय उच्चायुक्त वीके कृष्ण मेनन ने अंजाम दिया था।  आजादी के बाद भारत सरकार ने एक लंदन की कंपनी से 2000 जीपों को सौदा किया। सौदा 80 लाख रुपये का था। लेकिन केवल 155 जीप ही मिल पाई। घोटाले में ब्रिटेन में मौजूद तत्कालीन भारतीय उच्चायुक्त वी.के. कृष्ण मेनन का हाथ होने की बात सामने आई। लेकिन 1955 में केस बंद कर दिया गया। जल्द ही मेनन नेहरु केबिनेट में शामिल हो गए। वसूली 1 रुपए की भी नहीं हो पाई. Inflation calculator 1948: 80,00,000( 80 lakh) 2021: 13,37,68,64,504(more tha...

Real Heroes Of India History -Maharana Pratap

महाराणा प्रतापसिंह सिसोदिया ( ज्येष्ठ शुक्ल तृतीया रविवार विक्रम संवत १५९७ तदनुसार ९ मे  १५४०–१९ जानेवारी  १५९७) मेवाडमधील उदयपूर येथील सिसोदिया राजपूत घराण्याचा राजा होता. इतिहासातील शौर्य आणि निर्धार यासाठी त्याचे नाव अमर आहे. त्याने मुघल सम्राट अकबर याच्या अधीन राहण्यास नकार दिला आणि बर्‍याच वर्षांपासून संघर्ष केला. महाराणा प्रताप सिंहनेही अनेक वेळा युध्दात मुघलांचा पराभव केला.            महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह असून त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० या दिवशी कुंभलगड येथे झाला.            वास्तवात एखादा मनुष्य एवढे वजन घेऊन साधी हालचाल देखील करू शकत नाही. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की महाराणा प्रताप हे ८० किलो वजनाचा भाला आणि १२ किलो वजनाचे छाती कवच बाळगून वावरायचे.       महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळाच्या प्रश्नावर दोन गृहितक आहेत. पहिला महाराणा प्रताप कुंभलगड किल्ल्यात जन्मला कारण महाराणा उदाईसि...

Real Heros of Indian History- Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भा...