Skip to main content

Mobile Attracts Lightning

मोबाईल मुळे विज पड़ते ?

हे आर्टिकल पूर्ण वाचा 

            आजकल एक message येत  आहे की मोबाईलवर बोलल्यानेच वीज पडते आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे . पण एबीपी माझानं या बातमीची पडताळणी केली, तेव्हा मोबाईलचा आणि वीज कोसळण्याचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. केवळ जुने फोन आणि लँडलाईन फोनला वीज कोसळण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मोबाइल फोन हे  कमी पॉवर डिव्हाइसेस आहेत आणि त्यांच्यात काही वैशिष्ट्ये नाहीत ज्या त्यांना विजेसाठी आकर्षित करतात.

विज  फ़क्त जड़ व उंचीने मोठ्या असलेल्या वस्तूना फ़क्त attract करते    

  विजा कोसळताना काय काळजी घ्याल?

*विजा कोसळताना झाडाखाली थांबू नये

*पाण्याजवळही थांबू नये

*घरात असाल, तर अंगणात पहार किंवा लोखंडी वस्तू टाकावी

*शेतात असाल, तर पायाखाली लाकूड किंवा पाला ठेवावा

*टीव्ही, कॉम्प्युटर बंद करावे

*इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवावेत

*विद्युत प्रवाही वस्तूंपासून कटाक्षाने लांब राहावे


वेळ वाईट असली, की माणसाला कुणीही वाचवू शकत नाही हे खरंय, पण अशातही आपण थोडी खबरदारी घेतली, तर वेळेला चकवाही देऊ शकतो.


जर  तुम्हाला विश्वास बसत नसेल तर खाली दिलेल्या लिंक ओपन करा

व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे?ABP माझा

Lightning and Mobile Safe or Dengerous

Comments

Popular posts from this blog

Real Heros of Indian History- Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भा...